आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग!

आज दि. १८/०९/२०२५ ला जनसंवाद अभियानांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांना आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रमुख मागण्यांपैकी – शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे.– घनकच-याचे व्यवसथापनाकरिता येणारी जागेची अडचण व घंटागाडीची […]
वैष्णोदेवी भूस्खलन : मृतांचा आकडा 41 वर,

माता वैष्णो देवीच्या मंदिरात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.दररोजप्रमाणे, भाविक माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी चढत होते आणि ज्यांनी आधीच दर्शन घेतले होते ते परतत होते. जम्मूमध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. यामुळं भूस्खलन (landslide )होण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी 3 […]
नगरमध्ये मध्यरात्री मोठा कट, पहाटे घोडे पीर दर्ग्यावर जमावाचा हल्ला, पोलीस फौजफाटा तैनात

अहिल्यानगर : रविवारी पहाटे तीनच्या सुमारास नगरमध्ये काही समाजकंठकांनी सामाजिक शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या घोडे पीर दर्ग्याला काही समाजकंटकांनी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती […]
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना मान मिळणार?

गणेश विसर्जन : पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील वाद आज महत्त्वाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा वाद मिटणार का? असा सवाल विचारला जात आहे. Pune News : पुण्यातील लांबलचक गणपती विसर्जन मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता मिटण्याची शक्यता आहे. आम्हाला 36 तासहून अधिक वेळ रांगेत थांबावं लागतं, असं म्हणत पुण्यातील […]