वैष्णोदेवी भूस्खलन : मृतांचा आकडा 41 वर,

माता वैष्णो देवीच्या मंदिरात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.दररोजप्रमाणे, भाविक माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी चढत होते आणि ज्यांनी आधीच दर्शन घेतले होते ते परतत होते. जम्मूमध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. यामुळं भूस्खलन (landslide )होण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी 3 […]
बीड : हॉटेलमध्ये घुसले अन् अविनाशवर सपासप वार करून संपवलं, बीडमध्ये सिनेस्टाईल मर्डर सीन

अविनाश देवकर हे दरबार हॉटेलमध्ये बसलेले होते. अचानक पाठीमागून येऊन अविनाश यांच्या डोक्यात अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. बीड: बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. मारामारी, अपहरण आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. अशातच बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ हॉटेलमध्ये घुसून एका 35 वर्षीय तरुणावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक […]
फडणवीस म्हणाले शिरसाटांविरोधात पुरावे सादर करा; आता रोहित पवारांनी 12 हजार पानांचे बॅग भरून पुरावेच आणले!

रोहित पवारांनी संजय शिरसाट यांच्यावर 5000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप रोज केले जातात, पुरावे द्या, असे म्हणत रोहित पवारांना आव्हान दिले होते. Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सिडकोमध्ये झालेल्या 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद […]
आरक्षणाचा एल्गार, जरांगे पाटलांची मुंबईकडे चाल, तिन्ही गॅझेट लागू होणार?

मनोज जरांगे पाटील दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज झालेत. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं. मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केलीय. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबामध्ये घेतलेल्या सभेत जरांगे पाटलांनी, पोलिसांना सत्तेत बदल होत असतो, असा इशारा दिला. आम्ही मुंबईत […]
नगरमध्ये मध्यरात्री मोठा कट, पहाटे घोडे पीर दर्ग्यावर जमावाचा हल्ला, पोलीस फौजफाटा तैनात

अहिल्यानगर : रविवारी पहाटे तीनच्या सुमारास नगरमध्ये काही समाजकंठकांनी सामाजिक शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या घोडे पीर दर्ग्याला काही समाजकंटकांनी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती […]
तातडीने मुंबईला या…, एकनाथ शिंदेंचा तानाजी सावंत यांना निरोप; तब्बल २ तास चर्चा, मंत्रिपद मिळणार का?

राजकीय वर्तुळ :राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आमदार तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईत तब्बल २ तास त्यांच्यामध्ये बैठक झाली. शिवाजी सावंत :तानाजी सावंत हे गेल्या काही काळापासून नाराज असून त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. शिवाजी सावंत हे भाजपच्या वाटेवर आहेत. मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री […]
कोल्हापूरमध्ये रात्री दंगल; जाळपोळ, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड

कोल्हापूर: कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री दंगल उसळली. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापनदिनाच्या फलक व साऊंड सिस्टमवरून वाद झाला होता. त्यातूनच दोन गटांमध्ये दगडफेक व जाळपोळ झाली. सिद्धार्थ नगर : कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकातील कमानी जवळ शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली आहे. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ […]
तरुण तडफदार, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातून अजून एक उमेदवार, राजकीय वर्तुळात खळबळ

एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातूनही एका तरुण तडफदार नेत्याने अर्ज भरला आहे. या अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वत्र आश्चर्याचा धक्का दिला आहे. वयाने तरुण असलेल्या उमेशने नवी दिल्लीतील राज्यसभेच्या […]
सर्वात मोठी बातमी, राधाकृष्ण विखे पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष, मुंबईत मराठा आरक्षण बद्धल मोठ्या घडामोडी.

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येत्या 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. त्याआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मुंबई : मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी मंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते. पण आता राधाकृष्ण विखे पाटील यांची […]
तुमच्या फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग अचानक बदलली? जाणून घ्या काय आहे कारण

तुमच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलल्या आहेत का? जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक अँड्रॉइड युजर्सच्या फोनमध्ये हा बदल झाला आहे. कॉलिंग इंटरफेसमध्ये झालेल्या या बदलामागचं कारण लोक जाणून घ्यायला उत्सुक आहेत. याबद्दल सोशल मीडियावरही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चला तर जाणून घेऊ या यामागचं खरं कारण काय आहे. Dialer […]